Thursday, November 3, 2011

Fwd: [Clean India - स्वच्छ भारत] संभाजी ब्रिगेड ह्या संघटनेने आज पर्यंत काय साध्य...



---------- Forwarded message ----------
From: Mohite Mahendra <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/11/3
Subject: [Clean India - स्वच्छ भारत] संभाजी ब्रिगेड ह्या संघटनेने आज पर्यंत काय साध्य...
To: Clean India - स्वच्छ भारत <271611512851181@groups.facebook.com>


संभाजी ब्रिगेड ह्या संघटनेने आज पर्यंत काय...
Mohite Mahendra 1:57pm Nov 3
संभाजी ब्रिगेड ह्या संघटनेने आज पर्यंत काय साध्य केले असा जर कोणी सवाल केला तर, मी अतीशय प्रामाणीक पणे उत्तर देइन कि, शुद्र आणि अती शुद्रां मधिल निर्माण झालेली दरी मिटवण्याचे काम संभाजी ब्रिगेड करते आहे............. आणि शुद्र आणि अती शुद्रां मधील खोल दरी ज्या ब्राम्हणांनी निर्माण केली त्या ब्राम्हणां विरुध्द दंड थोपटुन उभी रहाते, त्यालाच हे ब्राम्हण, 'ब्राम्हण द्वेश" किंवा जातीय वादी म्हणतात. संभाजी ब्रिगेडच्या विचारमंचावर मराठा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडताना आढळतात, तर अती शुद्र, छत्रपती शिवाजी महारांजाची थोरवी गाताना आढळतात........... संभाजी ब्रिगेड आणि भारत मुक्ती मोर्चा हि युती भारता मधील ६५०० जाती व ७२००० उपजाती मधील लोकांना एकत्र आणण्यासाठी कटीबध्द आहेत............... आणि ह्या जाती/उपजाती निर्मात्यांनी बहुजननां विरुध्द केलेल्या षडयंत्राचा पर्दा फाश करण्यासाठी!

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments: